राजकारण

शिवसेनेच्या वाटेला गेलात तर वाघाची नखं अजूनही धारधार आहेत हे लक्षात ठेवा; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला इशारा

मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु असे काही करण्याबाबत आघाडी सरकारच्या नेत्यांनी विरोध दर्शविला ...

औरंगजेबासारख्या जुलमी लोकांनी आमची मुंडकी कापली पण तरीही आम्ही आमचा धर्म सोडला नाही

शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

‘राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय’

महाराष्ट्रातील राजकारणात भोंग्याच्या वादावरून विरोधी पक्षनेत्यांमध्ये टीका टीपणी होताना दिसत आहे. अशातच “राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या आता सत्य बोलतात तर यांना ...

amol mitakri

वादावर टाकला पडदा! माफी न मागता अमोल मिटकरींनी संस्कृतच्या ‘या’ तीन शब्दातून स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने राजकारण चांगलेच तापलं आहे. इस्लामपूर येथील कार्यक्रमात मिटकरी यांनी ब्राह्मण व ...

प्रसाद ओकच्या रुपात आनंद दिघेंना पाहून एकनाथ शिंदे भावूक, व्यासपीठावर झाले नतमस्तक

महाराष्ट्रात ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टीझरची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने ...

jayant patil

टप्प्यात कार्यक्रम करणारे जयंत पाटील मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याने आले अडचणीत; म्हणाले..

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने राजकारण चांगलेच तापलं आहे. इस्लामपूर येथील कार्यक्रमात मिटकरी यांनी ब्राह्मण ...

supriya sule

गणेश नाईकांच्या ‘त्या’ प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे; आपल्या मुलांचा दाखला देत म्हणाल्या..

भाजप आमदार गणेश नाईक हे सध्या चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका महिलेने नाईक यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. त्यानंतर गणेश नाईक यांचा पोलिसांकडून ...

अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य म्हणजे…, वाद वाढताच राष्ट्रवादीने घेतला यु-टर्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि शरद पवार ...

अदानींमुळे अचानक वीज टंचाई निर्माण झाली; उर्जामंत्र्यांनी अदानींवर फोडले राज्यातील वीज टंचाईचे खापर

सध्या राज्यात कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. तर सत्ताधारी नेतेही यावरुन केंद्राकडे बोट दाखवत आहे. अशात यावर ...

‘अमोल मिटकरींना माफी मागावीच लागेल’; राष्ट्रवादीच्या नेत्याची जाहीर पोस्ट

राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या विधानाचा सध्या ब्राम्हण महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेते देखील नाराज ...