राजकारण
उद्धवस्त ठ…..ने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? अमृता फडणवीसांची जहरी टिका
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप – प्रत्यारोपांचा जणू काही जंगी आखाडाच रंगला आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना ...
राष्ट्रवादीची ‘ही’ महीला नेता पंतप्रधान मोदींच्या घरासमोर नमाज पठण करणार, सोबतच….
सध्या महाराष्ट्र राजकारणात हनुमान चालिसा आणि भोंग्यांबद्दल वाद सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला ...
किरीट सोमय्या हल्लाप्रकरण! हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम; पोलिस अॅक्शन मोडमध्ये, उचलणार मोठे पाऊल
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ला प्रकरणी आता एक नवीन माहिती हाती आली आहे. सोमय्यांच्या जखमेबद्दल पोलिसांना संशय व्यक्त केला ...
‘कलम ३७० मुस्लिम द्वेषातूनच हटवले, भारतीय लोकांच्या जीवनात त्यामुळे काहीच फरक पडला नाही’
काल १६व्या विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता झाली. लातूर(Latur) जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी हे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाला देशातील ...
‘त्या’ आदेशामुळे शिवसेनेत नाराजीचा सुर; पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
सध्या राजकीय वर्तुळात अनेक मुद्यांवरून राजकारण चांगलचं रंगलं आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप – प्रत्यारोपांचा जणू काही जंगी आखाडाच रंगला आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना ...
“मंगेशकर कुटुंबाने आज दाखवून दिलं, इज्जत माँगने से नहीं मिलती… कमानी पड़ती हैं!”
काल मुंबईत पहिला लता मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवा आणि समाज कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या ...
‘हे बोगस आणि फ्रॉड लोकं..’; राऊतांनी राणा दाम्पत्याचा बुरखा फाडणारा पुरावाचा समोर आणला
हनुमान चालिसा वादात अडकलेल्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी नवनीत ...
“आधी विरोध केला नंतर त्याच कमळीच्या मागे लागले आणि तमाशात तुणतुणं वाजवायला बसले”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर जहरी शब्दात टीका केली. तेवढ्यावरच राज ठाकरे थांबले नाही तर त्यांनी ठाणे ...
“दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण आहे”
सध्या महाराष्ट्र राजकारणात हनुमान चालिसा आणि भोंग्यांबद्दल वाद सुरू आहे. यावर, आता मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. नुकताच शहीद ...
भाग्यवान आहेत ठाकरे, इतकी निष्ठावान माणसं त्यांच्या पदरी आहेत; बाहेरच्या पक्षातील ‘या’ नेत्याकडून कौतूक
राज्यात सध्या मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसाच्या पठणावरुन वाद सुरु आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा ...