राजकारण

राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर थांबला पाहीजे, ते कलमच रद्द करून टाका; शरद पवारांच्या मागणीने खळबळ

राणा दांपत्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेतील कलम १२४-अ अंतर्गत राजद्रोहाचे गंभीर कलम लावण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा कलम १२४- अ  चर्चेत आले आहे. या कलमाबाबत ...

भाजपला उलथवून टाकणे ही वाईट कल्पना, राजकीय आघाडीची गरज नाही, केसीआरचा बदलला सुर, ममताही झाल्या शांत

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात बिगर काँग्रेस पक्ष स्थापनेचे नेतृत्व करणारे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी अचानक आपला सूर बदलला ...

योगींनी उत्तर प्रदेशात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवले, ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर आणली मर्यादा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) यांच्या सरकारने उत्तर प्रदेश राज्यातील धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईत आतापर्यंत ६ हजारांपेक्षा ...

..तर हिंदू – मुस्लिम एकत्र येत त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील; शरद पवार ॲक्शन मोडमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’कडुन मुंबईतील इस्लाम जिमखान्यात रोजा इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी सर्व मुस्लिम बांधवांना  रमजानच्या शुभेच्छा ...

२०१७ मध्येच होणार होती भाजप- शिवसेना – राष्ट्रवादीची आघाडी; भाजप नेत्याचे फोडले बिंग

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात वेळोवेळी अनेक  मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप  झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप  ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही ...

“मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटच नाही तर १० पटीने वाढले”, केंद्रीय कृषीमंत्र्यांचा दावा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘किसान भागीदारी, प्राथमिक हमारी’ या मोहिमेचा शुभारंभ नुकताच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्यांनी एक ...

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्वच मनसेचा वापर करत आहे”

मनसे नेते राज ठाकरे यांना मशिदीवरील भोंगे उतरविण्यास महाविकास आघाडीने नकार दिला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार करणाऱ्या राणा ...

…तर भारतात श्रीलंकेसारखी परिस्थीती ओढवेल, याचं भानं केंद्राने ठेवावं; रोहीत पवारांचा घणाघात

बुधवारी पार पडलेल्या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला ...

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ – राज ठाकरे कडाडले

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे ...

‘मुंबईतील शिवाजी पार्कवर नमाज पठण करू द्या’; औरंगाबादच्या वकिलाचे शिवसेनेला पत्र

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या मुद्यावरून महाराष्ट्र राजकारण चांगलंच तापलं आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी केली, ...