राजकारण
राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ महीला नेत्याची निवड; चर्चेतील नावांपेक्षा वेगळ्या नेत्याला संधी
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या ...
शिवसेना गेली म्हणून काय झालं मनसे आहे ना; भाजपने मनसेला NDAमध्ये घेण्यासाठी आखला मोठा प्लॅन
देशभरात वेगवेगळ्या मुद्यावरुन राजकारण तापलेले दिसत आहे. अशात भाजप पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीची तयारी करताना दिसून येत आहे. भाजपची आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळे ...
भीमा कोरेगाव दंगलीतून संभाजी भिडेंना पोलिसांची क्लिनचीट; राज्यातलं राजकारण तापलं
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणताही ...
‘संभाजी भिडेंना दंगलीच्या गुन्ह्यातून क्लीन चिट देण्यात जयंत पाटलांचा हात’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. संभाजी भिडे(Sambhaji Bhinde) यांचा भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभाग असल्याचा ...
खळबळजनक! इफ्तार पार्टीत हिंदूंच्या ताटात वाढलं गोमांस, सोशल मिडीयावर उडाला गोंधळ
देश राष्ट्रवादी पक्षाने (बीएनपी) सिल्हेत येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत हिंदूंना गोमांसही म्हणजे बीफ खायला देण्यात आले. कार्यक्रमस्थळी प्रदान केलेल्या इफ्तार मेनूमध्ये गोमांसाचा पर्याय ...
लाऊडस्पिकरसाठी परवानगी घ्या, सुप्रीम कोर्टाचे नियम पाळा; सरकारचे धार्मिक स्थळांना आदेश
सध्या महाराष्ट्र राज्यात मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भांत घेतलेल्या निर्णयामुळे राजकारण चांगलंच ...
अल्टीमेटम द्यायचा असेल तर घरच्यांना द्या, इथे तुमची हुकूमशाही चालणार नाही”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भांत घेतलेल्या निर्णयामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी 4 मे पर्यंत राज्य सरकारला मशिदींवरील ...
मुख्यमंत्री पदावर ब्राम्हण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याची चर्चा
परशुराम जयंतीनिमित्त जालन्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या जोरदार ...
अखेर सरकार राज ठाकरेंसमोर झुकलेच! अजित पवारांनी धार्मिक स्थळांना केले ‘हे’ आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भांत घेतलेल्या निर्णयामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी 4 मे पर्यंत राज्य सरकारला मशिदींवरील ...