Vasota Fort : महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जो औरंगजेबला कधीच सापडला नाही; शिवरायांची काळातील गुप्त तुरूंग

Vasota Fort : महाराष्ट्रात गड-किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक किल्ला हा आपल्या वैशिष्ट्यांमुळे ओळखला जातो. त्यातीलच एक म्हणजे साताऱ्यातील वासोटा किल्ला – जिथं औरंगजेब कधीच पोहोचू शकला नाही. इतिहासात अजिंक्य राहिलेला गड मोगल बादशहा *औरंगजेबने महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर आक्रमण केले, पण साताऱ्यातील **वासोटा किल्ला त्याच्या हातात लागला नाही. हा किल्ला सह्याद्रीच्या घनदाट जंगलात लपलेला असल्यामुळे … Read more