Terrorist attack

Harshvardhan Sapkal : महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळच्या वक्तव्याने नवा वाद

Harshvardhan Sapkal : काँग्रेसचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत वादग्रस्त विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. *“महात्मा ...

Murli Naik : पाक सैन्यासोबत लढताना ‘उरी’मध्ये मुंबईतील मुरली नाईक शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईने फोडला टाहो

Murli Naik : जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षादरम्यान, भारताच्या मातीचा एक शूर सुपुत्र, जवान मुरली श्रीराम नाईक (वय 23) शहीद ...

Pahalgam : भारताच्या बहाद्दरांनी पाकिस्तानची पुरती जिरवली, जाणून घ्या गेल्या १२ तासांमधील सर्वात मोठ्या १० अपडेट

Pahalgam : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाई करत *‘ऑपरेशन सिंदूर’* अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. या ...

Operation Sindoor : ‘मी एका शहिदाची लेक आहे, पण…’ ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केल्या वेदना; भारतीयांना केलं आवाहन

Operation Sindoor : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर निर्णायक लष्करी कारवाई केली. या कारवाईला देशभरातून समर्थन मिळत असून, ...

terrorist attack : पाकिस्तानचे पुन्हा तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी आर्मी चौक्या सोडून पळाली

terrorist attack : पाकिस्तानवर भारताने केलेल्या निर्णायक हल्ल्यांमुळे देशातील स्थिती ढासळली असतानाच आता *बलुचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मी (BLA)* ने पाकिस्तानविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. ...

Amit Thackeray : “या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही, हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा” – अमित ठाकरे

Amit Thackeray : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २५ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भारताने ...

sanjay raut

Sanjay Raut : “पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती” – संजय राऊत

Sanjay Raut : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या भयानक घटनेत २६ निष्पाप नागरिकांनी प्राण ...

Prakash Ambedkar : मोदींच्या जागी मी असतो तर ‘पुतिन’ नीती वापरली असती; प्रकाश आंबेडकरांनी केल्या खास सुचना

Prakash Ambedkar : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर((Prakash Ambedkar) यांनी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करत केंद्र सरकारवर ...

Pahalgam terror attack : भारताने पाकिस्तानचा ‘तो’ निर्णय त्यांच्यावरच उलटवला, होणार कोट्यवधींचं नुकसान, कारण काय?

Pahalgam terror attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack)भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला ...

Rahul Gandhi : “आज तुमची आजी असती तर पहलगाम हल्ला झाला नसता”; राहुल गांधींना भेटताच भावनिक झाले शुभमचे वडील

Rahul Gandhi : काँग्रेस नेते *राहुल गांधी* यांनी *पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कानपूरच्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सांत्वन* केलं. या भेटीत ...