Anurag Kashyap : “..तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय”, ‘फुले’ सिनेमाच्या वादात अनुराग कश्यपची उडी
Anurag Kashyap : महात्मा ज्योतिबा फुले(Mahatma Jyotiba Phule) आणि सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित असलेला ‘फुले’ सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यावर ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. परिणामी, चित्रपटाच्या रिलीज डेटमध्येही बदल करण्यात आला आहे. सेन्सॉर … Read more