Business News : मोदी सरकारने केला 25000 कोटी रुपयांचा खतरनाक प्लॅन, जागतिक बाजारपेठेत राज्य करणार भारतीय वस्तू

Business News : भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर नवी उंची मिळावी आणि निर्यातीत शाश्वत वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने (Central Government India) मोठा प्लॅन आखला आहे. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत २०२५ ते २०३१ या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल २५,००० कोटी रुपये खर्च करून निर्यातदारांना बळ दिलं जाणार आहे. निर्यातदारांना स्वस्त व सोयीस्कर कर्ज सुविधा … Read more