Dharashiv

Maratha Reservation: आंदोलनात प्राण गमावलेल्या पाच मराठा कुटुंबांना सरनाईकांकडून 25 लाखांच्या मदतीचा हातभार; धाराशिवमध्ये मदतीचे वाटप

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात लाखो मराठा समाजबांधव ...

Maharashtra weather update: राज्यात पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा अंदाज; वादळी वाऱ्यांमुळे धोका वाढणार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra weather update:  गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मुंबई (Mumbai city) तसेच राज्यभरात पावसाने वातावरण ओलसर केले. या आठवड्यात ...

Hotel Bhagyashree News: ‘हॉटेल भाग्यश्री’च्या मालकाचे अपहरण, पाच जणांनी बेदम मारून पुलावर फेकलं

Hotel Bhagyashree News: सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेल्या हॉटेल भाग्यश्री (Hotel Bhagyashree) च्या मालकावर भीषण हल्ला झाला आहे. नागेश मडके (Nagesh Madke) यांचं बुधवारी ...

Marathwada Rain: बातमी शेतकऱ्यांसाठी! हवामान विभागाने वर्तवला महत्त्वाचा अंदाज

Marathwada Rain : गेल्या काही आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा अनेक भागांत हवामान बदलताना दिसत आहे. हवामान विभागाने (IMD) ...

Prakash Ambedkar : सरन्यायाधीशांनी स्वतःची इभ्रत, गरिमा राखली पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा गवईंना सल्ला, म्हणाले…

Prakash Ambedkar : भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या स्वागतप्रसंगी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचा अवमान केल्याचा मुद्दा चांगलाच गाजत ...

औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे का बदलली? काय आहे या नावांमागचा इतिहास?

औरंगाबाद आता संभाजी नगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल. याशिवाय नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलून आता डी.बी.पाटील विमानतळ असे करण्यात आले आहे. ...