Cow

दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भटक्या जनावरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गुन्हा दाखल केला ...

गौशाळेत उपासमारीने गायींचा मृत्यु, कावळे तोडत आहेत त्यांचे लचके, दान मागून अन्नाची व्यवस्था

उत्तर प्रदेशातील इटावा येथील परौली रामन गावातील गोशाळेत एकाच दिवसात ६ गायींचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. गायींचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच ...