दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भटक्या जनावरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गुन्हा दाखल केला जाणार आहे. योगी सरकारने (Yogi Government) यासंदर्भात आदेश दिले आहेत. दुभत्या गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना बेवारस सोडल्यास क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती योगी सरकारने दिली … Read more