Team India : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चिटींग केली? ‘या’ कारणामुळे होत आहेत गंभीर आरोप
Team India : टी-२० विश्र्वचषक २०२२ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळलेला सामना खूपच रोमांचक होता. या सामन्यात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली. यात टीम इंडियाने ५ धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर ट्विटरवर सोशल मीडियावर ‘चीटिंग’ हा हॅशटॅग पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते पुन्हा एकदा टीम इंडियावर फसवणूक … Read more