देशाला चारच लोक चालवतात, त्यातही ‘दोघे विकतात अन् दोघे खरेदी करतात’
प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय(Arundhati Roy) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. केंद्र सरकारवर टीका करत असताना लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंजाब विद्यापीठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान मोदींसह देशातील प्रसिद्ध उद्योगपतींवर निशाणा साधला आहे.(writer arundhati roy … Read more