शेतकरी आंदोलन भडकले! संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले, राज्य सरकारचे दुर्लक्ष
गेल्या चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर(Kolhapur) येथे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना दिवस दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.(Farmers set fire to MSEB office in Sangli) संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगली(Sangli) जिल्ह्यातील कसबे डिग्रज … Read more