Narendra Modi : आता नरेंद्र मोदींना समजलं असेल पाकिस्तानशी युद्ध करणं किती महागात पडतं, शाहीद आफ्रिदीने भारताला डिवचलं

Narendra Modi : 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील *पहलगाम* येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध *”ऑपरेशन सिंदूर”* हे निर्णायक पाऊल उचलले. या मोहिमेचा उद्देश दहशतवाद्यांच्या पाकिस्तानमधील अड्ड्यांचा नायनाट करणे हा होता. दरम्यान, या कारवाईनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा *शस्त्रसंधीचे उल्लंघन* करत *भारताच्या सीमावर्ती भागांवर ड्रोनद्वारे हल्ले* केले. मात्र, भारतीय लष्कराने तात्काळ प्रत्युत्तर देत *सर्व ड्रोन पाडले* … Read more