विद्वान

‘ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांच्या गुरूपदी लादले’

ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी, असे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस(Shripal Sabanis) ...