maharashtra News : देवाचं बोलावणं आलंय, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करत वैकुंठाला जाणार; पुण्यातील 20 जणांचा धक्कादायक निर्णय, नेमकं प्रकरण काय?

maharashtra News :  कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अथणी तालुक्यातील अनंतपूर (Anantpur village) येथून आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. रामपाल महाराजांचा (Rampal Maharaj) मठ येथे २० भक्तांनी एकत्र येऊन ८ सप्टेंबर रोजी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पुण्यातील दहा भक्त (Pune devotees) आणि अनंतपूर व विजयपूर … Read more