Devendra Fadnavis : राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सगळ्यांना बाहेर घालवायची व्यवस्था केलीय – फडणवीस

Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : भारत सरकारच्या आदेशानुसार, आज (२७ एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा अंतिम दिवस आहे. भारताने सर्व प्रकारच्या पाकिस्तानी व्हिसा रद्द केले असून, फक्त वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहेत. व्यवसाय, शिक्षण, पर्यटन, पत्रकारिता, स्थलांतर किंवा तीर्थयात्रेसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील स्थिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, उद्धव ठाकरेंची गुंडागिरी संपवावी, नवनीत राणांची मागणी

महाराष्ट्राच्या राजकीय पेचात असतानाच राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोर आमदारांच्या कार्यालयात तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालिसाचे पठण केल्याची घोषणा करून प्रकरण गाजवून तुरुंगात गेलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता उघडपणे हल्लाबोल करत आहेत.(Uddhav Thackeray, President’s Rule, Maharashtra, Gundagiri, Navneet Rana खासदार नवनीत राणा म्हणाले की, … Read more