दहशतवादी हल्ल्या
Operation Sindoor : ज्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्याची किंमत किती? क्षणार्धात शत्रूला करतो नष्ट
Operation Sindoor : 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंदूर या महत्त्वाच्या लष्करी कारवाईची घोषणा केली. 7 मे ...
Murli Naik : पाक सैन्यासोबत लढताना ‘उरी’मध्ये मुंबईतील मुरली नाईक शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईने फोडला टाहो
Murli Naik : जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षादरम्यान, भारताच्या मातीचा एक शूर सुपुत्र, जवान मुरली श्रीराम नाईक (वय 23) शहीद ...
Pahalgam : भारताच्या बहाद्दरांनी पाकिस्तानची पुरती जिरवली, जाणून घ्या गेल्या १२ तासांमधील सर्वात मोठ्या १० अपडेट
Pahalgam : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाई करत *‘ऑपरेशन सिंदूर’* अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. या ...
Operation Sindoor : ‘मी एका शहिदाची लेक आहे, पण…’ ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केल्या वेदना; भारतीयांना केलं आवाहन
Operation Sindoor : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर निर्णायक लष्करी कारवाई केली. या कारवाईला देशभरातून समर्थन मिळत असून, ...
terrorist attack : पाकिस्तानचे पुन्हा तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी आर्मी चौक्या सोडून पळाली
terrorist attack : पाकिस्तानवर भारताने केलेल्या निर्णायक हल्ल्यांमुळे देशातील स्थिती ढासळली असतानाच आता *बलुचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मी (BLA)* ने पाकिस्तानविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. ...
Amit Thackeray : “या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही, हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा” – अमित ठाकरे
Amit Thackeray : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २५ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भारताने ...
Sanjay Raut : “पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती” – संजय राऊत
Sanjay Raut : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या भयानक घटनेत २६ निष्पाप नागरिकांनी प्राण ...
India : पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात ‘एवढे’ दिवसही तग धरणार नाही पाकिस्तान
India : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र चाचण्या सुरू असून, त्याच्या सैन्याची ...
Uddhav Thackeray : ‘पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे युरोपमध्ये, आणखी किती घसरणार?’; मिलिंद देवरांचा घणाघात
Uddhav Thackeray : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस पूर्ण झाले असून, देशभरात संतापाचे वातावरण आहे. लष्कराकडून काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असून, ...














