Jalgaon : जळगावमध्ये ठाकरे गटाचे तीन उमेदवार नॉट रिचेबल, उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून किडनॅप, ठाकरे गटाचा दावा
Jalgaon : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. युती-आघाड्यांच्या गणितांमध्ये सत्ताधारी दबाव वाढल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गट (ShivSena) कडून करण्यात आला आहे. जळगाव शहर (Jalgaon) येथे उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी धाकदपटशा, प्रलोभन आणि थेट किडनॅपसारखे प्रकार घडत असल्याचा दावा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी केला आहे. या कथित प्रकारांमुळे … Read more