Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांचे विधान; “झोपलेल्या पक्षांना विजय मिळत नाही” म्हणत राहुल गांधींवर थेट टीका

Ghulam Nabi Azad : जम्मू–काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. निवडणुकीच्या काळात सक्रियपणे काम न करणाऱ्या पक्षांना विजय मिळणे कठीण असल्याचे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. आझाद म्हणाले की, निवडणूक जाहीर … Read more

Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला! ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी, पर्यटकांना मारणारे २ दहशतवादी ठार!

Pahalgam attack: २२ एप्रिलचा तो काळा दिवस अजूनही लोकांच्या जिव्हारी लागलाय. जम्मू-काश्मीरमधल्या पाहलगाम (Pahalgam) परिसरात बाईसरान व्हॅलीमध्ये जेव्हा पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, तेव्हा अनेकांच्या घरातील दिवा कायमचा विझला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा निष्पाप पर्यटकांचाही जीव गेला. कोणी सहलीला गेलेलं पण परत आले ते मृत्यूच्या बातमीनेच. आता या घटनेला तीन महिने उलटत असतानाच … Read more

Sanjay Raut : “महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका, नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाहांनी राजीनामा द्यावा” – संजय राऊत

Sanjay Raut : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे CRPF च्या महिला जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला सशस्त्र प्रत्युत्तर दिलं. भारताच्या या कारवाईचं देशभरात कौतुक होत असतानाच, त्यासोबतच राजकीय वातावरणही चांगलंच तापलेलं आहे. या कारवाईवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करत, … Read more

Operation Sindoor : ज्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्याची किंमत किती? क्षणार्धात शत्रूला करतो नष्ट

Operation Sindoor : 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंदूर या महत्त्वाच्या लष्करी कारवाईची घोषणा केली. 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या तीनही शाखांनी (सेना, नौसेना व वायुसेना) एकत्रितपणे पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी छावण्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करून त्या संपूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. या कारवाईने भारताने केवळ प्रतिशोध घेतला … Read more

जम्मू काश्मीर सीमेवर पाकीस्तानच्या गोळीबारात BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद

BSF : भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचं वातावरण अधिक गडद झालं आहे. *जम्मू-कश्मीरसह संपूर्ण सीमारेषेवर भारतीय सैन्य दलाच्या जवानांची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, भारताने एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानवर निर्णायक कारवाई* केली. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सतत गोळीबार सुरू असून, त्यात *पाच भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झालं आहे.* BSF जवान मोहम्मद इम्तियाज … Read more

Murli Naik : पाक सैन्यासोबत लढताना ‘उरी’मध्ये मुंबईतील मुरली नाईक शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईने फोडला टाहो

Murli Naik : जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षादरम्यान, भारताच्या मातीचा एक शूर सुपुत्र, जवान मुरली श्रीराम नाईक (वय 23) शहीद झाला आहे. गुरुवारी, 09 मे रोजी पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी वीरमरण पत्करले. मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातील कल्की तांडा, गोरंटला मंडळातील रहिवासी आहेत. … Read more

Pahalgam : भारताच्या बहाद्दरांनी पाकिस्तानची पुरती जिरवली, जाणून घ्या गेल्या १२ तासांमधील सर्वात मोठ्या १० अपडेट

Pahalgam : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाई करत *‘ऑपरेशन सिंदूर’* अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भारताच्या सर्जिकल क्षमतेची पुन्हा एकदा साक्ष पटली आहे. S-400 एअर डिफेन्सचा अचूक वापर, पाकिस्तानचे हल्ले निष्फळ* गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-कश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागांवर … Read more

terrorist attack : पाकिस्तानचे पुन्हा तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी आर्मी चौक्या सोडून पळाली

terrorist attack : पाकिस्तानवर भारताने केलेल्या निर्णायक हल्ल्यांमुळे देशातील स्थिती ढासळली असतानाच आता *बलुचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मी (BLA)* ने पाकिस्तानविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. *BLA ने पाकिस्तानच्या तब्बल एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवल्याचा दावा करत* जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या घटनांमुळे *स्वतंत्र बलुचिस्तानच्या स्वप्नाची पहिली पायरी पूर्ण झाल्याची चर्चा* आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगत आहे. भारताच्या … Read more

Amit Thackeray : “या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही, हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा” – अमित ठाकरे

Amit Thackeray : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २५ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भारताने तात्काळ मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदुर’ राबवले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. RAW … Read more

Sanjay Raut : “पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती” – संजय राऊत

sanjay raut

Sanjay Raut : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या भयानक घटनेत २६ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेनंतर तातडीने घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गटाने सहभाग नोंदवला नव्हता. मात्र, आता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या प्रभावी कारवाईनंतर ठाकरे गट सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहे, असे खासदार संजय … Read more