जम्मू-काश्मीर

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांचे विधान; “झोपलेल्या पक्षांना विजय मिळत नाही” म्हणत राहुल गांधींवर थेट टीका

Ghulam Nabi Azad : जम्मू–काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर ...

Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला! ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी, पर्यटकांना मारणारे २ दहशतवादी ठार!

Pahalgam attack: २२ एप्रिलचा तो काळा दिवस अजूनही लोकांच्या जिव्हारी लागलाय. जम्मू-काश्मीरमधल्या पाहलगाम (Pahalgam) परिसरात बाईसरान व्हॅलीमध्ये जेव्हा पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, ...

Sanjay Raut : “महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका, नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाहांनी राजीनामा द्यावा” – संजय राऊत

Sanjay Raut : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे CRPF च्या महिला जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला सशस्त्र प्रत्युत्तर दिलं. भारताच्या या ...

Operation Sindoor : ज्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्याची किंमत किती? क्षणार्धात शत्रूला करतो नष्ट

Operation Sindoor : 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंदूर या महत्त्वाच्या लष्करी कारवाईची घोषणा केली. 7 मे ...

जम्मू काश्मीर सीमेवर पाकीस्तानच्या गोळीबारात BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद

BSF : भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचं वातावरण अधिक गडद झालं आहे. *जम्मू-कश्मीरसह संपूर्ण सीमारेषेवर भारतीय सैन्य दलाच्या जवानांची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. देशभरातून ...

Murli Naik : पाक सैन्यासोबत लढताना ‘उरी’मध्ये मुंबईतील मुरली नाईक शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईने फोडला टाहो

Murli Naik : जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षादरम्यान, भारताच्या मातीचा एक शूर सुपुत्र, जवान मुरली श्रीराम नाईक (वय 23) शहीद ...

Pahalgam : भारताच्या बहाद्दरांनी पाकिस्तानची पुरती जिरवली, जाणून घ्या गेल्या १२ तासांमधील सर्वात मोठ्या १० अपडेट

Pahalgam : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाई करत *‘ऑपरेशन सिंदूर’* अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. या ...

terrorist attack : पाकिस्तानचे पुन्हा तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी आर्मी चौक्या सोडून पळाली

terrorist attack : पाकिस्तानवर भारताने केलेल्या निर्णायक हल्ल्यांमुळे देशातील स्थिती ढासळली असतानाच आता *बलुचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मी (BLA)* ने पाकिस्तानविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. ...

Amit Thackeray : “या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही, हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा” – अमित ठाकरे

Amit Thackeray : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २५ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भारताने ...

sanjay raut

Sanjay Raut : “पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती” – संजय राऊत

Sanjay Raut : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या भयानक घटनेत २६ निष्पाप नागरिकांनी प्राण ...

1235 Next