Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

नवरदेव सतत जात होता नवरीच्या खोलीत, कारण कळताच उडाला भडका; लग्नमंडपातच तुफान राडा

Mayur Sarode by Mayur Sarode
January 28, 2023
in ताज्या बातम्या, राजकारण, राज्य
0

गेल्या काही महिन्यांपासून लग्न मोडल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. काही लग्न मोडल्याची कारणे खुपच हैराण करणारी असल्यामुळे ती लग्ने देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. आता असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधून समोर आला आहे.

लग्नाचा विधी सुरु असताना नवरदेव वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात होता. त्यामुळे त्यांचे लग्न मोडले आहे. नवरदेव वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात होता. ते मुलीच्या वडीलांनी बघितल्यामुळे त्याला रोखले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि अखेर ते लग्न तुटले.

संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील शिवरामपूर गावातील आहे. याठिकाणी राहत असलेल्या एका मुलीचे लग्न कानपूरच्या मुलाशी ठरले होते. सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. लग्नात नवरीमुलीला पाहिल्यानंतर नवरदेवाने आपण तिला दूर जाऊ द्यायचं नाही, असं ठरवलं होतं.

नवरदेवाला माहिती होते की लग्नानंतर नवरीला चार-पाच दिवसांसाठी माहेरी पाठवले जाते. पण ती गोष्ट त्याला मान्य नव्हती. त्यामुळे तो वारंवार मंडपातून उठून नवरीमुलीचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करत होता. नवरामुलगा वारंवार मुलीच्या खोलीत जात असल्याचे तिच्या वडिलांनी बघितले, त्यामुळे ते खुप संतापले.

त्यानंतर मुलीच्या वडिलांमध्ये आणि नवरदेवामध्ये बाचाबाची झाली. अशात नवरदेवाने वडिलांच्या कानाखाली सुद्धा लगावली. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी हे लग्न मोडले आहे. नवरीमुलीचे म्हणणे आहे की, नवरदेव अनेकदा तिच्याकडे आला आणि एक वर्ष माहेरी तुला जाऊ देणार नाही, असे सांगत होता.

लग्नात वाद झाल्यामुळे पोलिस सुद्धा तिथे आले होते. त्यांनी मध्यस्थी केली पण दोन्ही पक्षांनी ऐकून घेण्यास नकार दिला. आपण खर्च केलाय त्यामुळे पैसे परत करा अशी मागणी दोन्ही पक्षांकडून केली जात होती. पण अखेर तडजोड करत हे प्रकरण मिटवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘मंत्री होतो तेव्हा माणसांची रीघ, आता कुणी जवळही येत नाही’; सदाभाऊ खोतांनी मांडली व्यथा
“काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसे सर देखील मला पायदळी तुडवतात”
पठाणचा खेळ खल्लास! तिसऱ्या दिवशी केली फक्त ‘एवढीच’ कमाई; नाही मोडू शकला दंगल अन् बाहूबलीचा विक्रम

Previous Post

‘मंत्री होतो तेव्हा माणसांची रीघ, आता कुणी जवळही येत नाही’; सदाभाऊ खोतांनी मांडली व्यथा

Next Post

आईच्या निधनाने अभिनेत्री राखी सावंतवर कोसळला दुखाचा डोंगर; ‘या’ गंभीर आजाराने होती त्रस्त

Next Post

आईच्या निधनाने अभिनेत्री राखी सावंतवर कोसळला दुखाचा डोंगर; 'या' गंभीर आजाराने होती त्रस्त

ताज्या बातम्या

अमोल कोल्हे अमृता खानविलकर सोबत करणार लग्न! उपमुख्यमंत्रीही होणार? स्वत:च पोस्ट करत म्हणाले…

April 2, 2023

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच मृत्यू; अवघ्या २५ सेकंदात होत्याचं नव्हतं..

April 2, 2023

‘तुम्ही एकदा कोल्हापूरला याच मग…’, संभाजीराजेंनी महंतांना ठणकावले; संयोगिताराजेंबाबत म्हणाले, त्यांनी…

April 2, 2023

आता ऊसाच्या रसावरही लागणार १२ टक्के GST; सरकारचा मोठा निर्णय

April 2, 2023

शेजाऱ्यांच्या घरात मध्यरात्री भयानक आक्रोश, खिडकीतून पाहील्यावर दिसले की पोराने ३८ सेकंदांत ४७ वेळा…

April 1, 2023

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तुफान राडा! सुरक्षा जवान आणि भक्तांमध्ये जुंपली, भक्तांना बेदम मारहान

April 1, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group