‘सत्तापिपासू भाजपला वाईन आणि दारूतला फरक माहिती नाही का?’ रुपाली पाटलांचा भाजपला टोला
राज्य मंत्रिमंडळाने काल बैठकीत महाराष्ट्रातील सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचा भाजप(Bjp) नेते आक्रमकपणे ...
अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी…, सीताराम कुंटेचा ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट
राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे(Sitaram Kunte) यांनी ईडीला दिलेल्या जबाबात माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सीताराम कुंटे ...
महिन्याला १.७५ लाख कमावणाऱ्या युवा शेतकऱ्याने सांगितले गुपित, तरुणांना दिली शेती करण्याची प्रेरणा
कोरोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या काळात लोक आर्थिक संकटात सापडले होते. या टाळेबंदीच्या काळात तरुणांना नोकरीवरून काढण्यात आलं. त्यामुळे अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत गेले. पण ...
”मोदी सरकारने लोकांचे १५ हजार करोड पेगसेस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरले”
इस्राईलमधील एनएसओ या खाजगी कंपनीने विकसित केलेल्या पेगसेस स्पायवेअरसंदर्भात अमेरिकेमधील न्यूयॉर्क टाइम्स या आघाडीच्या वृत्तपत्राने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या खुलाशांमुळे भारताच्या राजकारणात ...
अपक्ष नगरसेवकाचे पुण्यातून अपहरण, राष्ट्रवादीच्या देशमुखांनी अर्ध्या तासातच डाव उलटवला
सातारा(Satara) जिल्हयातील माण तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माण तालुक्यामधील दहिवडी(Dahivadi) शहरातील एका नगरसेवकाचे अपहरण झाले होते. हा नगरसेवक अपक्ष आहे. पण ...
आईच्या नात्याला काळिमा! अनैतिक संंबंधात मुलामुळे होत होती अडचण, असा काढला त्याचा काटा
महाराष्ट्र्रातील जळगावमधून(jalgaon) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधामध्ये अडचण निर्माण करणाऱ्या मुलाला आईने आणि तिच्या प्रियकराने ठार मारल्याची घटना घडली आहे. या ...
हृदयद्रावक! एक वेळच्या भाकरीसाठी विकावी लागतीये किडनी आणि मुलं, ‘या’ देशात भीषण परिस्थिती
तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर(Afganistan) ताबा मिळवला होता, त्यानंतर अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत थांबवण्यात आली आहे. अफगाणिस्तानचे अन्न संकट इतके गडद झाले आहे की, ...
“हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है”
आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून महाराष्ट्र्रातील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आलं आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे ...















